दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ? शेतकऱ्यांना दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसान भरपाईचे पैसे दिले जानार आहेत. सध्या NDRF च्या निकषानुसार नुकसान भरपाई वाटत सुरू आहे आणि लवकरच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली 10000 रूपयांची वाढीव मदत देण्यात येनार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना मिळालेली नुकसान भरपाईची रक्कम अत्यंत कमी (तुटपुंजी) आसल्याने शेतकऱ्यांनी निषेध … Read more



