अतिवृष्टी नुकसान भरपाई या 29 जिल्ह्यात 2215 कोटी रुपये वाटप सुरु, शेतकऱ्यांचा संताप.?
अतिवृष्टी नुकसान भरपाई या 29 जिल्ह्यात 2215 कोटी रुपये वाटप सुरु, शेतकऱ्यांचा संताप.? राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये जून ते ऑगस्ट २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यातील मदत वाटप प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, यासाठी ₹२२१५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला … Read more



