डॉ मछिंद्र बांगर 13 ऑक्टोबर पर्यंत पावसाची उघडीप, 14 पासून या जिल्ह्यात जोरदार.
डॉ मछिंद्र बांगर 13 ऑक्टोबर पर्यंत पावसाची उघडीप, 14 पासून या जिल्ह्यात जोरदार. डॉ. मच्छिंद्र बांगर यांनी ६ ऑक्टोबर २०२५ रोजी महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीचे विश्लेषण केले आहे. सध्या उत्तर भारतात डब्ल्यूडी सक्रिय होत आहे, परंतु अरबी समुद्रातील ‘शक्ती’ चक्रीवादळ ओमानच्या किनाऱ्याजवळ येऊन संपत असल्याने त्याचा प्रभाव आता पुन्हा भारतावर पडण्याची शक्यता खूप कमी आहे. मान्सूनचा … Read more



