दुष्काळामधील सवलती अतिवृष्टी मध्ये लागू करणार मुख्यमंत्री फडणवीस.
दुष्काळामधील सवलती अतिवृष्टी मध्ये लागू करणार मुख्यमंत्री फडणवीस. महाराष्ट्र राज्यात झालेली अतिवृष्टी आणि पूर यामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी आणि महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. आतापर्यंत राज्यामध्ये फक्त दुष्काळासाठी लागू असलेल्या सर्व सवलती अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी देखील लागू केल्या जाणार आहेत. पूरग्रस्त भागात नागरिकांना दिलासा देण्यासाठी आणि शेतीचे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने हे … Read more



