महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा..मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा.
महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा..मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा. नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने राज्यात थैमान घातले आहे, ज्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः खान्देश, मराठवाडा आणि सोलापूर येथे परिस्थिती बिकट झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे; पुराच्या पाण्यात पीक वाहून गेले आहे, सोबतच शेतातील मातीसुद्धा वाहून गेली आहे. अनेक गावांना या पुराच्या … Read more



