महाराष्ट्रातून पाऊस कधी निघून जानार, हवामान खात्याने दिला नवीन अंदाज.
महाराष्ट्रातून पाऊस कधी निघून जानार, हवामान खात्याने दिला नवीन अंदाज. राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागात नदी नाल्यांना पूर आला आहे. (Monsoon) त्यामुळं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळं पडणारा पाऊसकधी थांबणार असा सवाल शेतकरी करत आहेत. अशातच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. येत्या ८ ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेणार असल्याची … Read more



