शक्ती चक्रीवादळाचा कोकणाला धोका, हवामान विभागाचा अंदाज काय.
शक्ती चक्रीवादळाचा कोकणाला धोका, हवामान विभागाचा अंदाज काय. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या जिल्ह्यांवर मोठे संकट ओढवले आहे. ९ ऑक्टोबरपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. हे चक्रीवादळ सध्या ‘अति तीव्र’ रूप धारण करत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून किनारपट्टीच्या … Read more



