शक्ती चक्रीवादळामुळे राज्यात पुन्हा मुसळधारेचा इशारा.
शक्ती चक्रीवादळामुळे राज्यात पुन्हा मुसळधारेचा इशारा. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून ९ ऑक्टोबरपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांनी आणि मच्छीमारांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान … Read more



