Ativrushti nuksan bharpai ; अतिवृष्टी नुकसान भरपाई kyc करावी लागणार का?
Ativrushti nuksan bharpai ; अतिवृष्टी नुकसान भरपाई kyc करावी लागणार का? राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आसून मदत जाहीर करन्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वी थेट मदत जमा केली जाईल असे सांगितले… eKYC अट शिथिल करून मदत … Read more



